शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

अंतिम टप्प्यातील धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणाचा पाणीपुरवठा उन्हाळी हंगामासाठी करण्यात आला. यावर्षी तुळशी येथे जवळपास आठशे एकर शेतीमध्येमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्यात आले आहे.

ठळक मुद्दे तुळशी परिसरात करपा, मानमोडी, खोडकिड्याने पीक संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी परिसरातील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात बरीच घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने उपाययोजना सूचवाव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणाचा पाणीपुरवठा उन्हाळी हंगामासाठी करण्यात आला. यावर्षी तुळशी येथे जवळपास आठशे एकर शेतीमध्येमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्यात आले आहे. मात्र धानाचा निसवा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पांढरी लोंबीच दिसत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात करपा, मानमोडी, खोडकिडा यासारख्या रोगांनी धान पिकाला ग्रासले. किडीला पोषक वातावरण तयार झाल्याने रोग आटोक्यात आला नाही.शेतकºयांनी उन्हाळी धान हंगामासाठी आवश्यक प्रमाणात खर्च केला. परंतु आता धानाचा निसवा झाल्यानंतर पांढरी लोंबी (पेरवा) अधिक प्रमाणात दिसत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तुळशी येथील बहुतांश शेतकºयांचे धान पीक पांढºया लोंबीमुळे धोक्यात आले आहे. काही शेतकºयांचा लागवड खर्च भरुन निघणे कठिण झाले आहे.

पिकाचे सर्वेक्षण करारोगामुळे तुळशी येथील आनंदराव पंचभाई या शेतकऱ्याच्या शेतातील धान पिकाची पूर्णपणे तनस झाली आहे. पीक कापणी करण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे रोगग्रस्त धान पिकाचे संबंधित विभागाने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी तुळशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती