शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

सेंद्रिय तांदूळ दिल्लीच्या मेळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:42 IST

राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसीय प्रदर्शन सुरू : जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना संधी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, न्यू पुसा, दिल्ली येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ३० निवडक शेतकरी ५ क्विंटल तांदूळ घेऊन दिल्लीत दाखल झाले. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत सेंद्रीय खताच्या मदतीने शेतकºयांना तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यानुसार शेतकºयांनी सेंद्रीय खतातून एचएमटी, डीआरके-२ यासह इतर वाणाच्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वी मुंबईत आयोजित प्रदर्शनातही या तांदळाला चांगली मागणी होती.दिल्लीतील या प्रदर्शनात गडचिरोलीच्या शेतकºयांचा स्वतंत्र स्टॉल लागला असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.