शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

आठ दिवसांत सुरू झाल्या केवळ दाेन बसेसच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाेलनच करीत आहेत. पगावाढ नकाे, तर विलीनीकरणच करा, या मागणीवर अडून बसले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जवळपास दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर २४ डिसेंबरला गडचिराेली व अहेरी आगारातून प्रत्येकी एक बस सुरू झाली. त्यानंतर, बसेसची संख्या वाढेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, कर्मचारीच रुजू हाेत नसल्याने दाेन्ही आगारांना प्रत्येकी एकच बस चालवावी लागत आहे.एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाेलनच करीत आहेत. पगावाढ नकाे, तर विलीनीकरणच करा, या मागणीवर अडून बसले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकच बस साेडावी लागत आहे. 

या मार्गावर बसेस सुरूगडचिराेली आगाराची बस गडचिराेली-देसाईगंजसाठी साेडली जात आहे, तर अहेरी आगाराची बस अहेरी-एटापल्लीसाठी साेडली जात आहे. या दाेनच मार्गांवर बस सुरू आहेत. 

मेकॅनिक करीत आहेत देखभालचालक व वाहक हे कामबंद आंदाेलन करीत आहेत. मात्र, मेकॅनिक सुरुवातीपासूनच कामावर आहेत. आंदाेलनामुळे मागील दाेन महिन्यांपासून बसेस जाग्यावरच उभ्या आहेत. या कालावधीत बसेसची देखभाल मेकॅनिक ठेवत आहेत. त्यामुळे आंदाेलन जरी सुरू असले तरी वाहनांची स्थिती अतिशय चांगली आहे.

एसटी ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नसून येथील जनतेची आहे. एसटीला दरवर्षी ताेटा हाेते. शासन स्वत:कडचे पैसे भरून एसटी चालवित आहे. शासनाकडील पैसा जनतेच्या घामाचा आहे. मात्र, याच जनतेला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. राज्य शासनाने पदभरतीची जाहिरात काढावी. लाखाे बराेजगार युवक एसटीची धुरा सांभाळण्यासाठी तयार आहेत. - शिव सरकार, युवक

एसटी बुडाल्यावर कशाचे विलीनीकरण करणारएसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनामुळे एसटी बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी बुडाल्यानंतर कशाचे विलीनीकरण करणार, याचा विचार कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र, विलीनीकरणाचे भूत एसटी कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात शिरले आहे. हे भूत लवकर बाहेर निघणे आवश्यक आहे. - सुनील परचाके, युवक

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप