शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

बाजारात कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:19 IST

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो.

खरेदीही वाढली : ४० किलोचा कट्टा ३५० रूपयातगडचिरोली : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो. त्यामुळे आठवडी बाजारात कांद्याची आवक वाढली असून किमतीही घटली आहे. नजीकच्या चंद्रपूर, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची शेती केली जाते. नाशिकला कांद्याचे राज्यातील कोठार समजल्या जाते. मार्च महिन्याच्या शेवटीपासून कांदा निघण्यास सुरूवात होते. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेत कांदा दाखल होतो. कांदा जवळपास पाच ते सहा महिने राहत असला तरी तो चांगला राहावा यासाठी तांत्रिक पध्दतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब होण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी वर्ग जमिनीतून कांदा काढल्याबरोबरच आठ ते दहा दिवसामध्ये विक्री करतात. गडचिरोलीतील बाजारात कांदा विक्रीस आणल्या गेला आहे. ४० किलोचा कट्टा ३५० रूपयांना विकला जात आहे. जवळपास ८ रूपये ७५ पैसे एवढा भाव पडत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत कांदा स्वस्त झाल्याने घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)