शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बाजारात कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:19 IST

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो.

खरेदीही वाढली : ४० किलोचा कट्टा ३५० रूपयातगडचिरोली : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो. त्यामुळे आठवडी बाजारात कांद्याची आवक वाढली असून किमतीही घटली आहे. नजीकच्या चंद्रपूर, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची शेती केली जाते. नाशिकला कांद्याचे राज्यातील कोठार समजल्या जाते. मार्च महिन्याच्या शेवटीपासून कांदा निघण्यास सुरूवात होते. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेत कांदा दाखल होतो. कांदा जवळपास पाच ते सहा महिने राहत असला तरी तो चांगला राहावा यासाठी तांत्रिक पध्दतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब होण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी वर्ग जमिनीतून कांदा काढल्याबरोबरच आठ ते दहा दिवसामध्ये विक्री करतात. गडचिरोलीतील बाजारात कांदा विक्रीस आणल्या गेला आहे. ४० किलोचा कट्टा ३५० रूपयांना विकला जात आहे. जवळपास ८ रूपये ७५ पैसे एवढा भाव पडत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत कांदा स्वस्त झाल्याने घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)