शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:19 IST

जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवणवा पेटविण्याची तयारी : महिनाभरापासून धगधगतेय जंगल

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ सदाशिव तलांडे, संदीप शामराव मडावी, दिलीप मुसली मडावी, बाजीराव सदाशिव तलांडे, अविनाश विठ्ठल मेश्राम, भास्कर मंतू पेंदाम, बापू शंकर वेलादी, विनोद गंगा कोडापे, विकास समस्या आत्राम सर्व रा. मेडपल्ली ता.अहेरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.गुरुवारी २८ एप्रिलच्या रात्री वन विभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना या नऊ जणांची टोळी राखीव जंगलात प्रवेश करून संशयास्पद स्थितीत आढळून आली. वणवा लावून वन्यजीवांची शिकार करण्याचा त्यांचा उद्देश होता. उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटत असतो, त्यामुळे कुणालाही संशय येत नाही आणि नेमका याचा फायदा शिकारी घेत असतात. पकडण्यात आलेल्या आरोपींचाही हाच उद्देश होता काय, या दिशेने तपास केला जाणार आहे.त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, जैवविविधता अधिनियम २००२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई उपवनसंरक्षक सी.आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहायक योगेश शेरेकर, वनरक्षक डी. एस. जीव्हाणे, आर. एस. मडावी यांनी केली.

टॅग्स :forest departmentवनविभागArrestअटक