शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:06 IST

स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहाण्याची गरज असून शाळांमधूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आंबटकर यांचे प्रतिपादन : कुरखेडा येथे पाच दिवशीय कला संस्कार महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहाण्याची गरज असून शाळांमधूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी केले.कुरखेडा येथील आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेद्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल, श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय व श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पाच दिवशीय कला संस्कार वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्षा तथा विहिंपचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समितीचे कोषाध्यक्ष गोविंद सारडा, संस्थेचे सचिव दोषहर फाये, उपाध्यक्ष गजानन येलतुरे, सहसचिव नागेश फाये, गुणवंत फाये, चांगदेव फाये, हुंडीराज फाये, डॉ. तेजराम बुध्दे, राम लांजेवार, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, मनिष फाये, निलकंठ खुणे, प्राचार्य पी. टी. कवाडकर, प्राचार्य पी. डब्ल्यू. भरणे, प्राचार्य देशमुख, प्राचार्य देवराव गजभिये उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. तेजराम बुध्दे, आदर्श शिक्षक रवीकांत मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चांगदेव फाये, संचालन विनोद नागपूरकर तर आभार लिलाधर बडवाईक यांनी मानले.