शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यमापन नियमांची जाणीव आवश्यक

By admin | Updated: August 4, 2016 01:53 IST

गावातील तंटे गावातच सोडवून शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू केलेल्या

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा : तंमुसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन हवे देसाईगंज : गावातील तंटे गावातच सोडवून शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना तंटामुक्त समितीच्या कार्याचे नेमके मूल्यमापन कसे होते. हे माहिती नाही. त्यामुळे तंमुसच्या पदाधिकाऱ्यांनी मूल्यमापनाचे सार जाणून घेण्याची व मूल्यमापनाच्या निकषाविषयी शासन व प्रशासनामार्फत व्यापक मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. तंटामुक्त समितीचे पदाधिकारी निरपेक्ष भावनेने कार्य करीत असले तरी मूल्यमापनाची तांत्रिक बाजू समजून न घेतल्यास पदरी निराशाच पडते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मूल्यमापनाचे सार समजून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. सामाजिक सुरक्षिततेचे कार्यक्रम राबविण्यासाठी ५ गुण, गावामध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी ५ गुण, अनिष्ठ प्रथा रोखण्यासाठी ५ गुण, वैैयक्तिक समारंभातील अनिष्ठ चालीरिती प्रतिबंध घालण्यासाठी ५ गुण, नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी ५ गुण आहेत. ३० सप्टेंबरपर्यंतचे दाखल तंटे मिटविण्यासाठी १०० गुण आहेत. महसूली व फौजदारी प्रकरणातील ९१ ते १०० टक्क्यापर्यंत तंटे सोडविल्यास ३५ गुण, ८५ ते ९० टक्के तंटे सोडविल्यास ३० गुण दिले जातात. दिवाणी प्रकरणात ९१ ते १०० टक्के तंटे सोडविल्यास २५ गुण तर ७६ ते ९० टक्के तंटे सोडविल्यास २० गुण मिळतात. मूल्यमापन नियमातील सर्व बारकावे माहिती असावे. (प्रतिनिधी) ७० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य तंमुसचे मूल्यमापन करताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ८० गुण, ३० सप्टेंबर पर्यंत तंट्याची सोडवणूक करण्यासाठी १०० व ३० सप्टेंबरनंतरचे तंटे सोडविण्यासाठी २० असे एकूण २०० गुण आहेत. या तिन्ही बाबींमध्ये स्वतंत्ररित्या किमान ७० टक्के गुण प्राप्त झाल्याशिवाय तसेच एकत्रित गुणांपैैकी किमान ७५ टक्के गुण मिळाल्याशिवाय ग्राम पंचायत तंटामुक्त अभियान पुरस्कारासाठी पात्र ठरत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ८० गुण आहेत. सार्वजनिक सण, उत्सव रचनात्मक पद्धतीने व शांततेने साजरे करण्यासाठी १० गुण आहेत. सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे संरक्षण करणे व विद्रुपीकरण रोखणे यासाठी १० गुण आहेत. यामध्ये शासकीय व सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण होऊ न देणे याबाबीचा समावेश आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेसाठी १० गुण, अवैैध धंद्यांना प्रतिबंधासाठी १० गुण आहेत.