शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:38 IST

तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देआविसंचे चार उमेदवार जिंकले : सरपंचासह नऊपैकी पाच ग्रामपंचायत सदस्य विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.राष्ट्रवादीच्या पॅनलचे सरपंचासह पाच उमेदवार तर आविसंचे चार उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदी राकाँचे श्रीनिवास गावडे हे निवडून आले आहेत. त्यांनी आविसंचे जयवंत तलांडे यांचा पराभव केला. ग्राम पंचायत सदस्यांमध्ये रवींद्र व्यंकटी कोरेत, वंदना बापू गावडे, गणपत कोडापे, मेड्डीना पानेम, शांता सडमेक यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे आहेत. तर आविसंच्या मनीषा तलांडे, अटेला राजन्ना, कुमरी कविता, वासम तारा हे चार सदस्य निवडून आले आहेत. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकारी जिल्हाध्यक्ष शाहीम हकिम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन आत्राम, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, नगरसेवक अमोल मुक्कावार, संतोष बोम्मावार, लक्ष्मण येर्रावार, कैलास कोरेत, बापूराव तोरेम, सांबय्या करपेत, महेश अलोणे, अप्सर पठाण, बापू तोडसाम, शंकर नैताम, लालू वेलादी, गुड्डू शेख, सालय्या कंबालवार, शैलेश गेडाम, जगदीश दुर्गे, मलय्या आत्राम आदी उपस्थित होते. निवडणुकीनंतर गावात जाऊन जल्लोष करण्यात आला. गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खेचून आणला जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.