शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:38 IST

तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देआविसंचे चार उमेदवार जिंकले : सरपंचासह नऊपैकी पाच ग्रामपंचायत सदस्य विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.राष्ट्रवादीच्या पॅनलचे सरपंचासह पाच उमेदवार तर आविसंचे चार उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदी राकाँचे श्रीनिवास गावडे हे निवडून आले आहेत. त्यांनी आविसंचे जयवंत तलांडे यांचा पराभव केला. ग्राम पंचायत सदस्यांमध्ये रवींद्र व्यंकटी कोरेत, वंदना बापू गावडे, गणपत कोडापे, मेड्डीना पानेम, शांता सडमेक यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे आहेत. तर आविसंच्या मनीषा तलांडे, अटेला राजन्ना, कुमरी कविता, वासम तारा हे चार सदस्य निवडून आले आहेत. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकारी जिल्हाध्यक्ष शाहीम हकिम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन आत्राम, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, नगरसेवक अमोल मुक्कावार, संतोष बोम्मावार, लक्ष्मण येर्रावार, कैलास कोरेत, बापूराव तोरेम, सांबय्या करपेत, महेश अलोणे, अप्सर पठाण, बापू तोडसाम, शंकर नैताम, लालू वेलादी, गुड्डू शेख, सालय्या कंबालवार, शैलेश गेडाम, जगदीश दुर्गे, मलय्या आत्राम आदी उपस्थित होते. निवडणुकीनंतर गावात जाऊन जल्लोष करण्यात आला. गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खेचून आणला जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.