शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

नक्षल्यांनो, ४९२ आदिवासींच्या हत्यांचे उत्तर द्या; गडचिरोलीतील नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:11 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या नक्षल्यांनी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनक्षल्यांना दिले गावकऱ्यांनी प्रत्युत्तरकमलापूर परिसरात बॅनर युद्ध

आॅनलाईन लोकमतगडचिरोलीनक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.कमलापूर-रेपनपल्ली मार्गावर नक्षल्यांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री बॅनर लावले होते. या बॅनरमध्ये २१ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रभारी पोलीस अधिकारी लवटे यांनी झिंगारामपेठा परिसरात बनावट चकमक घडवून आणली. या चकमकीत गावकऱ्यांच्या बकरी, बैल व इतर जनावरे मृत्यूमुखी पडले, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना जय सेवा समिती गडचिरोलीने कमलापूर रेपनपल्ली मार्गावर शनिवारी रात्री बॅनर बांधले असून या बॅनरमध्ये नक्षल्यांनी आजपर्यंत सुमारे ४९२ निष्पाप आदिवासी नागरिकांची हत्या केली आहे. दामरंचा, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी हत्या केली. हुमलकसा येथील लच्चा मडावी व लखान यांची सुध्दा नक्षल्यांनी हत्या केली. नक्षल्यांच्या विरोधामुळे दामरंचा ते कमलापूर मार्ग होऊ शकला नाही. त्यामुळे या परिसरातील पाच गर्भवती मातांना जीव गमवावा लागला आहे. याचे उत्तर नक्षल्यांनी द्यावे, असे आवाहन जय सेवा समितीने केले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी