शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नगर पंचायत निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:33 IST

जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे.

ठळक मुद्दे२५ व २९ मे रोजी सभा : अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक नगरपंचायतीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाकरीता निवडणूक घेण्यासाठी सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २६ मे २0१८ रोजी संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१, ५२ नुसार निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूकीसाठी सदस्यांची विशेष सभा २५ मे २०१८ रोजी पाच नगरपंचायतीत बोलाविण्यात आली आहे.अध्यक्षपदाकरीता नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी नगर पंचायत यांच्याकडे १८ मे २०१८ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करावयाचे आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १८ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.२० मे २०१८ रोजी वैधपणे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राच्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. २३ मे २०१८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार येईल. २५ मे २०१८ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा व भामरागड या चार न.पं.च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात येत असून २९ मे रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक