शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

मुरूमगाव मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: March 17, 2017 01:14 IST

धानोरा-मुरूमगावपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे

अपघात वाढले : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचेही दुर्लक्ष मुरूमगाव : धानोरा-मुरूमगावपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी होत असली तरी याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सुरूवातीला सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत होता. नक्षल्यांचे कारण पुढे करून या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार ते पाच वर्षांपासून दुरूस्ती केली नाही. मागील वर्षी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. सदर मार्गाच्या देखभालीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले. त्यामुळे मार्ग दुरूस्तीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र महामार्ग प्राधिकरणानेही मार्ग दुरूस्तीबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था अजुनही कायम आहे. दिवसेंदिवस या मार्गावरील खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. या मार्गावरून भिलाई ते तेलंगणा राज्यात जाणारे मोठमोठे ट्रेलर लोखंडाची वाहतूक करतात. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)