शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

महावितरणने कापला सिराेंचातील पथदिव्यांचा वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST

सिरोंचा नगरपंचायतला महाविरणकडून ४९ लाखांचे बिल पाठविण्यात आले. त्या बिलाचा भरणा करण्यात न आल्याने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात ...

सिरोंचा नगरपंचायतला महाविरणकडून ४९ लाखांचे बिल पाठविण्यात आले. त्या बिलाचा भरणा करण्यात न आल्याने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना विचारणा केली असता. महावितरणकडून अवाजवी बिल पाठविण्यात आले. वीस लाखांच्या व्याजासह ४९ लाखांचे बिल आले. रिंडिंग न घेता मनमानी बिलाची आकारणी केली. दरमहा बिल न देता एकदम देण्यात आले. सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. व्याजाची रक्कम माफ करुन बिल दुरुस्ती करून देण्यासाठी सांगितले आहे. बिल दुरुस्ती करून मिळताच सध्या दहा लाखांचा भरणा करण्यात येईल व पथदिवे लवकरच चालू करण्यात येईल असे सांगितले.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावर सगळीकडेच अंधार पसरलेला राहते. रस्त्यावरील जनावरे, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका असतो. पहाटे ५.३०ची बस पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास होतो. भुरट्या चोरीचा प्रकार होण्याची शक्यता असते. अंधारामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.