शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मग वरिष्ठ महाविद्यालये का सुरू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मग वरिष्ठ महाविद्यालये का सुरू केली जात नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व प्राध्यापकांनाही पडला आहे. दरम्यान, विद्यार्थी संघटनाही महाविद्यालये सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

गडचिराेली येथील गाेंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिराेली हे दाेन्ही जिल्हे मिळून एकूण १७३ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५ जुलैपासून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू हाेत आहेत. महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे. काेराेना नियमांचे पालन करून ती सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

काेट...

एटापल्लीसारख्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. कव्हरेजचीही समस्या भारी आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनाही अडचणी येत आहेत. काेराेनाचे नियम पाळून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करता येतील. शासन व विद्यापीठाचे आदेश प्राप्त झाल्यावर वर्ग भरविण्यात येतील.

- डाॅ. एस. एन. बुटे, भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली

..........

चामाेर्शीसारख्या अनेक ठिकाणच्या काही महाविद्यालयांत विद्यार्थी पटसंख्या माेठी आहे. एका वर्गात १०० ते १२५ विद्यार्थी असणे, वर्ग भरविताना काेराेनाचे नियम पाळणे अशक्य आहे. मात्र शासन, विद्यापीठाचे आदेश मिळाले, तर पालकांच्या संमतीने महाविद्यालयातील वर्ग सुरू करण्यात येतील.

- डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री, देवतळे महाविद्यालय, चामाेर्शी

..........

काेराेनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत. गेल्या शैैक्षणिक वर्षात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.

- स्नेहल कडस्कर

..........

ऑनलाईन शिक्षण पर्याय हाेता. परंतु प्राॅक्टिकलचे शिक्षण कसे मिळणार? त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. ऑनलाईन व प्रत्यक्ष शिक्षणात बरीच तफावत आहे. आता रुग्णसंख्या घटली असल्याने महाविद्यालये सुरू केली पाहिजेत.

- संपदा भाेयर