शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:34 IST

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे : मानधनवाढीसाठी लढा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव रजनी गेडाम आदींनी केले. या आंदोलनात कविता दरवडे, संगीता मेश्राम, विद्यादेवी येजुलवार, गीता सातघरे, ज्योत्स्ना रामटेके, आशा नवघरे, चंदा लोखंडे, माधुरी कोरटला, संजू सहारे, जयमाला सोरते, किरण गजभिये आदीसह शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या. जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनवाढीचा जीआर काढण्यात यावा, सेवेत कायम करण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. महिलांनी सरकारविरोधात नारेबाजी केली.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार