शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

काेराेनात ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक ...

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयराेग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र काेराेनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर हाेत हाेती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती हाेत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू हाेत हाेता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ काेराेना रूग्णांचा मृत्यू झाला. आराेग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त हाेते. सुरूवातीच्या कालावधीत काेराेनाची भयंकर भिती हाेती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत हाेता. तसेच मधुमेहग्रस्तही काेराेनाचे बळी पडले आहेत.

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिराेली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून ताे देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबराेबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयाेवृध्द नागरिकाची राेगप्रतिकारक क्षमता कमी हाेत असल्याने काेराेनापासून धाेका हाेत हाेता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आराेग्य विभागामार्फत दिला जात हाेता.

बाॅक्स

मधुमेह आहे, काळजी घ्या !

उच्च रक्तदाबाबराेबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना काेराेनापासून धाेका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर हाेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी काेराेना हाेणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती हाेण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास काेराेनापासून मुक्ती मिळण्यास मदत हाेईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.

राेग लपविल्याने अनेकांचा गेला जीव

काेराेनाची लागण हाेऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत हाेते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती हाेत हाेते. त्यामुळे नागरिकांनी याेग्य काळजी घेण्याची गरज आहे.