शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

डांबरीकरण करा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:43 IST

आष्टी-चपराळा मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे जत्रा भरण्यापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,

ठळक मुद्देतीन गावातील सरपंचांचा इशारा : चपराळापर्यंत डांबरीकरण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-चपराळा मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे जत्रा भरण्यापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इल्लूर, ठाकरी, कुनघाडा या तीन गावातील सरपंचांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी कुनघाडा (माल) च्या सरपंच कीर्ती पेंदाम, उपसरपंच मधुकर पुण्यलवार, ठाकरीच्या सरपंच नंदा कुळसंगे, उपसरपंच मधुकर दुमनवार, इल्लुरच्या सरपंच निरंजना मडावी, उपसरपंच रामचंद्र बामनकर आदी उपस्थित होते. आष्टी-कुनघाडा या १२ किमीच्या रस्त्यावर डांबरीकरण झालेले आहे. मात्र पेपरमिलमध्ये येणाऱ्या जड वाहनामुळे व चपराळा येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे हा रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. १३ फेब्रुवारीपासून चपराळा येथे यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहणार आहे. त्यामुळे जत्रेपूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी पत्रपरिषदेतून करण्यात आली. डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रा.पं. पदाधिकाºयांनी दिला आहे.