शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

बालगुन्हेगारांसाठी ‘जुवेनाईल’ची निर्मिती

By admin | Updated: February 4, 2016 01:27 IST

आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो,

कोरडे यांची माहिती : नवीन सुधारित कायद्यावर जनजागृतीगडचिरोली : आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो, या मागे घर, समाजातील वातावरण व संस्कारही कारणीभूत असतात. अशा १८ वर्षाखालील मुले व मुलींना संरक्षणाच्या हेतूने तो मुलगा खरोखरच गुन्हेगार आहे का, असा विधी संघर्षित बालक म्हणूून त्याच्या विरूद्धच्या कारवाईसाठी नवीन सुधारित संरक्षणात्मक जुवेनाईल कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना कर्तव्य, भूमिका व जबाबदारी यांची माहिती व्हावी, यासाठी बाल न्याय अधिनियम जनजागृती कार्यक्रम मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी.डी. हुकरे, अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश अटकारे, बाल न्याय मंडळाचे सदस्य अ‍ॅड. राहुल नरूले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, पोलीस निरीक्षक नलावडे उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश शेटीया यांनी केले. कार्यक्रमाला बाल पोलीस पथक, बाल संरक्षण युनिट, बाल न्याय मंडळ, पोलीस पाटील, शिक्षण, आदिवासी, कामगार विभागाचे प्रतिनिधी हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)कुणीही जन्मापासून गुन्हेगार नसतो- कळसकरअहेरी : मुलं हे जन्मापासून गुन्हेगार नसतात, त्यांना प्रेमरूपी योग्य संस्काराची गरज असते, ते मिळाल्यास कधीही ते गुन्हेगारीकडे वळू शकत नाही, असे प्रतिपादन अहेरीचे न्यायाधीश दि. जे. कळसकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, अहेरीतर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालय अहेरी येथील सभागृहात बाल न्यायालय विषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अ‍ॅड. पी. एस. डंबोळे, अ‍ॅड. एस. व्ही. जैनवार, अ‍ॅड. व्ही. एस. गलबले उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश कळसकर म्हणाले की, सर्व न्यायालयीन बाबी गोपनीयतेने करण्याचे कार्य बाल कल्याण समिती , बाल न्याय मंडळतर्फे होत असतात ह्यासाठी सहकार्य करावे व सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करावे. प्रास्ताविक एस.व्ही. जैनवार, संचालन व्ही.एस. गलबले व आभार पी.एस. डंबोळे यांनी केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्वयंसेविका उपस्थित होत्या.