शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शुध्द आचरणातून जीवनाचे सार्थक करा

By admin | Updated: October 6, 2015 01:46 IST

काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात.

आरमोरी : काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे माणसाच्या मनातील दुर्गुण व विकार आहेत. हे दुर्गुण मानसाला विनाशाकडे नेतात. मनुष्य जीवन ही एक मिळालेली संधी आहे. हा जन्म भक्ती करण्याचा आणि मुक्ती मिळविण्याचा आहे. चांगले बोलणे, चांगले वागणे, दुसऱ्याचे हित जपणे ही खरी ईश्वराची भक्ती आहे. त्यामुळे मनातील विकार काढून टाका व चांगले विचार मनात साठवून मनुष्य जीवनाचे सार्थक करा, असा उपदेश जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी अनुयायांना केला. आरमोरी येथे सोमवारी आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्तसेवा मंडळ आरमोरी व नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या कार्यक्रम सोहळ्यात दर्शन सोहळा, सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, प्रकाश पोरेड्डीवार, हरीश मने, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, भाग्यवानजी खोब्रागडे, राजू अंबानी, लक्ष्मी मने, नंदू नरोटे, डॉ. गवळी आदी उपस्थित होते. यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांनी विज्ञानाने क्रांती केली असली तरी मनुष्य मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला अध्यात्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले. (वार्ताहर)नरेंद्राचार्यांच्या हस्ते ३० जणांना साहित्य वितरण४नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते आरमोरी येथील कार्यक्रमात १० महिलांना शिलाई मशीन, १० शेतकऱ्यांना स्पे्र पंप व १० लोकांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा बर्डी येथे रक्तदान शिबिरही घेण्यात आले.