शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 5, 2015 01:31 IST

मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : आरमोरी तहसीलदारांना भाजपचे निवेदनआरमोरी : मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात दुष्कासदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आरमोरी भाजपच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.मागील दीड महिन्यांपासून जिल्हा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे व आवत्या पूर्णत: करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप व आॅईल इंजिनच्या माध्यमातून रोवणी केली, अशा शेतकऱ्यांच्याही पिकाला वाळवी लागून रोवणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतामध्ये भेगा पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने तालुका महामंत्री प्रदीप हजारे, कुशल कारागीर आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रणव गजपुरे, तालुका उपाध्यक्ष चांगदेव काळबांधे, जिल्हा सरचिटणीस सदानंद कुथे, गोपाल भांडेकर, संतोष गोंदोळे यांनी केली आहे. शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार मनोहर वलथरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजपचे हरिहर कापकर, पुंडलिक दहिकर, अमोल गजापुरे, मधुकर टिचकुले, विश्वनाथ कुकुडकर, सुखदेव ठाकरे, रोशनी बैस, रेखा कुकुडकर, शर्मिला मसराम, कुंदा मेश्राम, राऊत व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)