शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

हिंदू असल्याचा स्वाभिमान कायम ठेवा

By admin | Updated: December 29, 2014 01:22 IST

५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे.

गडचिरोली : ५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे. अशा प्राचीन व संत महात्म्यांची परंपरा व संस्कार लाभलेल्या हिंदू धर्माविषयीचा स्वाभिमान कायम ठेवा, असे कळकळीचे आवाहन अंजनगाव (सुर्जी) मठाचे पीठाधिश्वर परम् पूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. विशाल हिंदू संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार क्रिष्णा गजबे विहिंपचे प्रांतसह मंत्री डॉ. हेमंत जांबेकर, विभाग मंत्री प्रा. डॉ. सुरेश परसावर, जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, विनायक रोडे महाराज, राकडे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, भाग्यवान खोब्रागडे, मार्र्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नंदाजी सातपुते, यशवंत नवघडे, संघचालक घिसुलाल काबरा, दिलीप सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात जितेंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करून करण्यात आली. पुढे बोलतांना जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, इंग्रजांनी जातीपातीत हिंदंूना विभाजित करून हिंदू धर्म तोडण्याचे व फोडण्याचे काम केले. हिंदू ही एकच जात आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी हिंदूंच्या इतिहासाचे स्मरण करून हिंदूंची संस्कृती व परंपरा कायम ठेवावी, हिंदूंच्या भगवतगीता व अन्य ग्रंथांचे नेहमी वाचन, चिंतन व मनन करावे, असे सांगितले. प्रास्ताविक विहिंपचे जिल्हामंत्री नारायण खटी, संचालन गिरीष तळवलकर यांनी केले तर आभार विनय मडावी यांनी मानले. जिजाऊसारखी माता अन् शहाजींसारख्या पित्याची गरजदेशातील समस्त हिंदूंचे पे्ररणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वाभिमानी हिंदू राजे म्हणून घडविण्यात मॉ जिजाऊ व राजे शहाजी यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र असे मातापिता सध्याच्या युगात दिसून येत नाही. देशातील हिंदूंच्या अस्तित्वासाठी अशा मातापित्यांची गरज आहे.