शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे अधिकारी पोहोचले शेतावर

By admin | Updated: October 24, 2015 01:18 IST

आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते.

लोकमतच्या वृत्ताची दखल : पिकांची केली पाहणीवैरागड : आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीमार्फत सुटीच्या दरात १०० क्विंटल धान्य पुरविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी साबां मसुरी या वाणाचे पऱ्हे टाकून पेरणी केली. परंतु बियाणे निकृष्ट असल्याने धान रोवणीपासूनच रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महाबीजचे अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी वैरागडातील शेतीच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांनी साबां मसुरी धान लागवड केली, त्या धानाची लोंबी अद्यापही भरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी यासंदर्भात आरमोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी एस. जी. गोथे व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जी. एम. चिरूटकर, तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस. एल. बोरकर, महाबीजचे क्षेत्र सहायक पी. एन. गावळे, कृषी मंडळ अधिकारी माधवर, कृषी पर्यवेक्षक वरोकर, कृषी सहायक दीपा क्षीरसागर, अनिल उके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वैरागडचे शेतकरी विश्वनाथ ठेंगरे, भास्कर बोडणे, रमेश बोडणे, रामचंद्र क्षिरसागर, गोरख भानारकर, प्रदीप बोडणे उपस्थित होते. खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. प्रारंभी अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, पंचायत समितीमधून बियाण्यांची खरेदी सुटीवर केली. अनेक शेतकऱ्यांनी खताची साठवणूक पूर्वीपासूनच केली होती. परंतु अनियमित पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. (वार्ताहर)