शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Lok Sabha Election 2019; दारूमुक्त निवडणूक सगळीकडेच व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:43 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांचे आवाहनआरमोरी तालुक्यात ६० गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च आणि मुक्तिपथद्वारे एक मोहीम हाती घेतली आहे. मतदारांनी आपले अमूल्य मत दारू पिऊन विकू नये. एका बाटलीसाठी या मताचा लिलाव करू नका. या वेळची निवडणूक दारूमुक्त व्हावी. मतदात्यांसोबतच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही मतदात्याला नशेत धुंद करून त्याचे मत स्वत:च्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये, आवाहन डॉ.बंग यांनी केले.गुरुवारी आरमोरी तालुक्यात आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ६० गावांच्या महिलांनी मिळून निवडणुकीत आम्ही दारू वापरू देणार नाही. जो उमेदवार निवडणूक काळात दारूचा वापर करेल त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू, असा प्रस्ताव केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक