शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:44 IST

लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.

ठळक मुद्देउसेंडींना ग्रामसस्थांची साथ मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांच्या भागात शेतकरी कामगार पक्षासोबत काँग्रेस विचारसरणीचे लोक जास्त आहेत. काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले प्राबल्य असलेल्या भागात काँग्रेससाठी जोर लावला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी गावागावात संघटन वाढवून आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीचे ुउमेदवार डॉ.उसेंडी यांना होणार आहे.विशेष म्हणजे ग्रामसभांच्या क्षेत्रातही शेकापचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यात हे नेते बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अद्याप कोणत्याही पक्षाचे नेते पोहोचले नाही. नक्षलवाद्यांची दहशत हे त्यामागील एक कारण आहे. परंतू आधीपासून दुर्गम भागातही संपर्क ठेवून असणाºया पक्षांचा प्रभाव तेथील नागरिकांवर कायम आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील नागरिक काँग्रेस आघाडीच्या बाजुने राहिल्यास डॉ.उसेंडी यांना लाभ होईल.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर