शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

विजेचा लपंडाव सुरू; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:34 IST

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अकरा वाजेनंतर लोकांना घराच्या बाहेर निघणे कठीण ...

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अकरा वाजेनंतर लोकांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानात वाढ झाल्याने चटके बसायला सुरुवात झाल्याने दिवस - रात्र सतत पंखे सुरू आहेत. शहरातील बऱ्याचशा लोकांनी आपले कूलरही सुरू केले आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून आरमोरी शहरात विजेचा लपंडाव वाढल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून अतिशय गंभीर आहे. एकदा वीज खंडित झाली तर दोन दोन तीन तीन तास विजेचा पत्ता नसतो. कधी कधी दिवसभर तर कधी रात्रभर गायब असते. अशा कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. वारंवार विजेच्या सततच्या ये-जा यामुळे लहान मुलांना मोठा फटका बसत आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने वीज वितरण कंपनीने आरमोरी शहर व ग्रामीण भागात सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.