शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार

By admin | Updated: February 8, 2015 23:47 IST

जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते.

चामोर्शी : जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते. पुंजने जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी गौरीपूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. वर्षभर शेतात राबून शेतकरी धानाची लागवड करतो. यासाठी अनेकांना बँक व बचत गटांकडून कर्ज काढावे लागते. मात्र धान पिकाची कामणी झाल्यानंतर काही असामाजिक तत्त्वांकडून पुंजन्याला आग लावली जाते. अशा अनेक घटना यंदाच्या खरीप हंगामात घडल्या आहेत. गौरीपूर येथील शेतकरी हरीदास मनमोहन हवालदार यांच्या पुंजन्याला अज्ञात इसमांनी आग लावून जाळले. त्यांना व इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून गौरीपूर भाजप शाखेचे प्रमुख अशीम मुखर्जी यांनी भाजप बंगाली आघाडीच्या शिष्ट मंडळाच्या वतीने होळी यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष निधीतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करू असे आश्वासन दिले. यावेळी महानंद मंडल, हरीदास मंडल, रमेश अधिकारी, शक्ती मंडल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)