शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचे मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:22 IST

भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : दिव्यांग दिनानिमित्त लोकशाही व मतदानाबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व अपंग बांधवांना मतदान करण्याकरिता जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, तहसीलदार दयाराम भोयर, सुखदेव वासनिक, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना राठोड म्हणाले की, मतदार यादीत नाव नसल्याचे दिव्यांग मतदारांनी खात्री करून घ्यावी. नाव नसेल तर ६ क्रमांकाचा अर्ज भरून जन्माचा दाखला, एक रंगीत पासपोर्टसाईज फोटो आपल्या तहसील कार्यालयात किंवा तलाठी यांच्याकडे सादर करावा, १५ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. लोकशाही प्रक्रियेत एक मतदान सुध्दा अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेवून मतदान करावे, असे आवाहन डॉ. यांनी केले.संचालन सुनील चडगुलवार तर आभार सुखदेव वासनिक यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नवीन दिव्यांग मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मतदान केंद्रांवर राहणार रॅमची व्यवस्थानिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपली मदत करण्याकरिता मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आपणास मदत करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर आपली तीनचाकी सायकल चालविण्यासाठी रॅमची सुविधा केली आहे. दिव्यांग मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दखल घेतली आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.