शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुदृढ लोकशाहीसाठी दिव्यांगांचे मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:22 IST

भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : दिव्यांग दिनानिमित्त लोकशाही व मतदानाबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारताने संविधान स्वीकारले, तेव्हाच भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल झाला. यामध्ये महिला, पुरूष अंपग, वृध्द असा कोणताही भेदभाव न करता अधिकार प्रदान करण्यात आला आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व अपंग बांधवांना मतदान करण्याकरिता जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, तहसीलदार दयाराम भोयर, सुखदेव वासनिक, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना राठोड म्हणाले की, मतदार यादीत नाव नसल्याचे दिव्यांग मतदारांनी खात्री करून घ्यावी. नाव नसेल तर ६ क्रमांकाचा अर्ज भरून जन्माचा दाखला, एक रंगीत पासपोर्टसाईज फोटो आपल्या तहसील कार्यालयात किंवा तलाठी यांच्याकडे सादर करावा, १५ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. लोकशाही प्रक्रियेत एक मतदान सुध्दा अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेवून मतदान करावे, असे आवाहन डॉ. यांनी केले.संचालन सुनील चडगुलवार तर आभार सुखदेव वासनिक यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नवीन दिव्यांग मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मतदान केंद्रांवर राहणार रॅमची व्यवस्थानिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपली मदत करण्याकरिता मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आपणास मदत करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर आपली तीनचाकी सायकल चालविण्यासाठी रॅमची सुविधा केली आहे. दिव्यांग मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दखल घेतली आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.