शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:37 IST

सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.येथील जिल्हाधिकारी भवनाच्या सभागृहात सोमवारी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोमनाथ शेट्टे, विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पंकज कटारिया आदी उपस्थित होते.आपला परिसर, घर कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरामध्ये डस्टबीन ठेवून कचºयाचे विलगीकरण करणे आवश्यक आहे, असे कोकरे यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कचºयाचे विलगीकरण झाले पाहिजे.प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर म्हणाले, कचºयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावयास हवे, हे सांगत नगर परिषद व नगर पंचायतींनी काय उपाययोजना कराव्या, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. कचरा हा कुठेही जाळायचा नसून त्यामुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रतिबंध करण्याकरिता आपणच उपाय निश्चित करावे, असे सांगितले. यशवंत डांगे यांनी आपला गडचिरोली जिल्हा कसा स्वच्छ राहू शकतो, हे सांगत अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.सदर कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, आरोग्य सभापती उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन व आभार सोमनाथ शेट्टे यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी