शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:37 IST

सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.येथील जिल्हाधिकारी भवनाच्या सभागृहात सोमवारी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोमनाथ शेट्टे, विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पंकज कटारिया आदी उपस्थित होते.आपला परिसर, घर कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरामध्ये डस्टबीन ठेवून कचºयाचे विलगीकरण करणे आवश्यक आहे, असे कोकरे यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कचºयाचे विलगीकरण झाले पाहिजे.प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर म्हणाले, कचºयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावयास हवे, हे सांगत नगर परिषद व नगर पंचायतींनी काय उपाययोजना कराव्या, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. कचरा हा कुठेही जाळायचा नसून त्यामुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रतिबंध करण्याकरिता आपणच उपाय निश्चित करावे, असे सांगितले. यशवंत डांगे यांनी आपला गडचिरोली जिल्हा कसा स्वच्छ राहू शकतो, हे सांगत अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.सदर कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, आरोग्य सभापती उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन व आभार सोमनाथ शेट्टे यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी