शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

पेपर कटिंग युनिट आष्टी पेपर मिलमध्येच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:39 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे १९८७ मध्ये पेपर मिल उद्योग सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन आता ...

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे १९८७ मध्ये पेपर मिल उद्योग सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन आता आपण स्वतः केलेला करारनामा कंपनी मोडीत काढत आहे. पेपर कटिंग व्यवस्थित सुरू असताना सुरू असलेली मशीन बल्लारपूरला घेऊन जाण्याचा कंपनीच्या व्यवस्थापनाचा मनसुबा आहे. त्यामुळे सदर मशीन बल्लारपूर येथे न नेता आष्टी येथेच ठेवावी. आष्टी येथील मशीन बाहेर नेल्यास येथील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती नियमाप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासनाकडे केली आहे.

बाॅक्स

कवडीमाेल भावात जमिनी लाटल्या

पेपरमिल कंपनीने आष्टी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी स्थायी नोकरी देण्याच्या करारनाम्यावर विकत घेतल्या. परंतु जमिनी दिलेल्या स्थानिकांना अस्थायी नोकरी दिली. आता मात्र अस्थायी कामगारांना वेठीस धरून हळूहळू मिल बंद करण्यात येत आहे. कवडीमाेल भावात खरेदी केलेल्या जमीन खरेदीतही आर्थिक पिळवणूक झाली. त्यानंतर आता कामगारांना बेराेजगार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आराेप कामगारांनी केला आहे.

220821\22gad_3_22082021_30.jpg

आ. डाॅ. देवराव हाेळी यांना निवेदन देताना पेपरमिल कामगार.