शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आलापली - एटापल्ली - कसनसूर मार्गाचा प्रवास बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:07 IST

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दीपक सुनतकर यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन या रस्त्यांची पक्की दुरुस्ती करावी, अशी ...

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दीपक सुनतकर यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन या रस्त्यांची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. आलापल्लीपासून ते एटापल्लीपर्यंतचा रस्ता २७ किमीचा आहे. मागील ४ महिन्याअगोदर याच मार्गावरील मद्दीगुडम गावाजवळील रस्त्याची डागडुजी करण्यात आली हाेती. मात्र सर्वत्र गिट्टी उखडून असल्याने नागरिकांना रहदारीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात झाल्याने किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येलचिल गावाच्या अलीकडे पहाडीवरील रस्ता प्रचंड खराब झाल्याने पहाडी मार्गावर अपघातांचेे प्रमाण वाढले आहे. एटापल्ली ते कसनसूर मार्गजवळपास ४० किमीपेक्षा जास्त असून हा भाग अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या मार्गावर मोठ मोठे खड्डे असल्याने नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.