शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:23 IST

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा.

ठळक मुद्देदातृत्वाची भावना जागृत करणारा सण

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. संवाद हे जगातील सर्वात महत्त्वाचे चलन आहे. पैशाने व्यवहार होतो. मात्र संवादाने तो घडून येतो. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होता येते, नाती जपण्याचे कौशल्य प्राप्त होते. भावनांना मोकळी वाट करून देता येत असल्याने मन स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते. संवादाने संवेदनशील मनांचे मिलन होते. महिलांमध्ये ऊर्जा, प्रेम, सहनशिलता, सृजनशिलता अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ शकतो. स्त्रीमध्ये मातृत्व व दातृत्व राहते. वाणाच्या निमित्ताने दातृत्वाची भावना प्रकर्षाने जागृत होते. प्रत्येकाने प्रेमाने बोलले पाहिजे. समाजात क्रांती, बदल संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. प्रेम हे जगण्याचे तत्व आहे. प्रेमळ संवादाचा कुटुंब व समाजाला फायदा होतो. मनातील गैरसमज, राग, द्वेष आणि त्यातून उद्भवणारा वाद टाळायचा असेल तर संवाद गरजेचा आहे. संवादाने माणूस खुलतो, फुलतो आणि आनंदी होतो. यामुळे संपूर्ण जग आनंदी राहते, एवढी ताकद संवादामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. संवादाच्या माध्यमातून विचारांचे संघटन होते. जिच्याकडे पण..‘ती’ म्हणून पाहिले जाते, संवादाच्या माध्यमातून ती काळोख दूर करणारी पणती निर्माण होऊ शकते.सविता सादमवारमुख्याध्यापिका, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट तथा जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, संचालिका, पणती संस्था