शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

माता रमार्इंच्या त्यागातून प्रेरणा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत.

ठळक मुद्देराजरतन आंबेडकर : देसाईगंजच्या दीक्षाभूमीवर जयंती उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/मोहटोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत. रमाईने दिलेल्या त्यागाला तोड नाही. त्यामुळे रमाई यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राजरतन आंबेडकर यांनी केले. देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या रमाई जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.सम्यक जागृत महिला समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वालदे, यशोदा मेश्राम उपस्थित होत्या.राजरतन आंबेडकर हे कुरखेडा येथील कार्यक्रम आटोपून देसाईगंज येथील दीक्षाभूमीला सदिच्छा भेट देण्याकरिता आले होते. माता रमाई यांचा जीवनपट उलगडण्यासोबतच डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक व्यवस्थेवर देखील राजरतन आंबेडकर यांनी प्रकाश टाकला. राजरतन आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू होत. याप्रसंगी समितीच्या सदस्य सुमित्रा रामटेके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन जयश्री लांजेवार तर आभार ममता जांभुळकर यांनी मानले.