शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:38 IST

अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देआलापल्ली व अहेरी येथे भेट : सखल भागातील घरांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी फिरोज शेख, सलिम शेख, शकुंतला दुर्गम, रहिमा सिध्दीकी, सागर डेकाटे, गुड्डू ठाकरे, विनोद ठाकरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे अहेरी व आलापल्ली भागातील सखल भागात पाणी साचले. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू खराब झाल्या. तर काही वस्तू वाहून गेल्या. पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला. एकंदरीतच अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले. याची व्यथा गावकºयांनी पालकमंत्र्यासमोर मांडली. सखल भागातील गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी व आलापल्ली येथील नुकसानग्रस्तांना दिले.