शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:38 IST

अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देआलापल्ली व अहेरी येथे भेट : सखल भागातील घरांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी फिरोज शेख, सलिम शेख, शकुंतला दुर्गम, रहिमा सिध्दीकी, सागर डेकाटे, गुड्डू ठाकरे, विनोद ठाकरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे अहेरी व आलापल्ली भागातील सखल भागात पाणी साचले. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू खराब झाल्या. तर काही वस्तू वाहून गेल्या. पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला. एकंदरीतच अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले. याची व्यथा गावकºयांनी पालकमंत्र्यासमोर मांडली. सखल भागातील गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी व आलापल्ली येथील नुकसानग्रस्तांना दिले.