शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

प्रभावी नियोजनामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ

By admin | Updated: August 1, 2015 01:21 IST

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे.

गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नियोजन आवश्यक आहे. प्रभावी व परिणामकारक नियोजनच शैक्षणिक गुणवत्तेला पुढे आणते, गुणवत्तेत वाढ होते, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी केले. पंचायत समिती अंतर्गत मुरखळा केंद्राचे पहिले केंद्र संमेलन संजीवनी उच्च प्राथमिक शाळा नवेगाव येथे गुरूवारी घेण्यात आले. यावेळी डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. डी. सोनटक्के होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पोरेड्डीवार, वेणुगोपाल ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एकनाथ श्रीकोंडावार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेंदरे यांनी पुस्तक परिचय करून दिला. दडमल यांनी इयत्ता दुसरीच्या विषयाचा पाठ घेतला. कल्पना आकनुरवार यांनी अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्रकल्प नियोजन व अंमलबजावणी यावर चर्चा घडवून आणली. रत्तो हिचामी यांनी लेखांचे वाचन केले. गौतम मेश्राम यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. दरम्यान उद्धव डांगे, पुलखलच्या मुख्याध्यापिका कुंभारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रवीण एडलावार तर आभार रूपा शृंगारपवार यांनी मानले. यावेळी ७३ शिक्षक हजर होते. (शहर प्रतिनिधी)