शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पीक कर्जाचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:16 IST

अहेरी तालुका अतिदुर्गम व डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी अनेक अडचणींमुळे अद्यापही कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत.

ठळक मुद्देअहेरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : नागरिकांची जिल्हाधिकाºयांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुका अतिदुर्गम व डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी अनेक अडचणींमुळे अद्यापही कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. शेकडो शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पीक कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी. यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. धान पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.अहेरी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा उपविभागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांच्या धान पिकाला फटका बसला. उपविभागातील शेतकºयांनी धान, सोयाबिन, कापूस आदी पिकांची लागवड केली आहे. याकरिता शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांना फटका बसला आहे. अहेरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, तसेच पीक कर्ज माफीसाठी भरल्या जाणाºया आॅनलाईन अर्जासाठी मुदत वाढ द्यावी. अहेरी उपविभाग अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. या भागात वारंवार विजेचा लपंडाव होतो. शेतकºयांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. शासनाने पीक माफीसाठी आॅनलाईन प्रक्रिया केवळ १५ सप्टेंबरपर्यंत ठेवली आहे. विजेचा लपंडाव, इंटरनेटचा अभाव यासह विविध कारणांमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे नायब तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, नीलेश वेलादी, जगदीश दुर्गे, रमेश पल्लो, प्रभाकर सडमेक, किशोर आत्राम, ईश्वर वेलादी, तुळशीराम पेंदाम, दिवाकर तलांडे, गिरमा मेश्राम, मारोती पेंदाम, समय्या मडावी, मुकेश पेंदाम, लक्ष्मण गावडे, गिरमा वेलादी, अविनाश कुमरे, सीताराम मेश्राम, तलांडे हजर होते.