शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या तीरी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

By admin | Updated: March 17, 2016 01:43 IST

यावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. ...

पाणी वाचविणे काळाची गरज : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कोटगल येथे कार्यक्रमयावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. भविष्यात अल्प पावसामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी वाचविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला कोटगलच्या सरपंच वैशाली पोरेड्डीवार, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सहायक अभियंता अनुराग सावलकर, बी. डी. समर्थ, उपसरपंच अनिल भोयर, पंचायत समितीचे उपसभापती किशोर गद्देवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १० नद्यांच्या जलाचे पूजन करून त्या जलाला सागरात अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ए. बी. भाके यांनी केले. संचालन दीपक भांडेकर, आभार आर. एस. परूळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.जलजागृती रथ गावाकडे रवानाजलजागृती सप्ताहानिमित्त गावागावात प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या रथाला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सरपंच वैशाली पोरेड्डीवार, पं.स. उपसभापती किशोर गद्देवार हादी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून पाणी वाचवा, असा संदेश गावापर्यंत पोहोचविला जाणार आहे.