शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

वैनगंगेच्या तीरी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

By admin | Updated: March 17, 2016 01:43 IST

यावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. ...

पाणी वाचविणे काळाची गरज : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कोटगल येथे कार्यक्रमयावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. भविष्यात अल्प पावसामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी वाचविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला कोटगलच्या सरपंच वैशाली पोरेड्डीवार, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सहायक अभियंता अनुराग सावलकर, बी. डी. समर्थ, उपसरपंच अनिल भोयर, पंचायत समितीचे उपसभापती किशोर गद्देवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १० नद्यांच्या जलाचे पूजन करून त्या जलाला सागरात अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ए. बी. भाके यांनी केले. संचालन दीपक भांडेकर, आभार आर. एस. परूळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.जलजागृती रथ गावाकडे रवानाजलजागृती सप्ताहानिमित्त गावागावात प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या रथाला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सरपंच वैशाली पोरेड्डीवार, पं.स. उपसभापती किशोर गद्देवार हादी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून पाणी वाचवा, असा संदेश गावापर्यंत पोहोचविला जाणार आहे.