शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सक्षम बिठिया अभियानाची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, ठप्प पडलेली शैक्षणिक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुरु करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गावातीलच ...

मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, ठप्प पडलेली शैक्षणिक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुरु करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गावातीलच होतकरू व्यक्तींचे स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात येत आहेत. गावागावात शाळेसारखे वातावरण निर्माण करून वर्ग सुरु करण्यात येत आहेत. कैवल्य फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन व नीती आयोगाच्या मदतीने विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव येथील विद्या विकास हायस्कूलचे शिक्षक रमेश मडावी यांनी कैवल्य फाऊंडेशनचे तालुका समन्वय कुणाल गुरुनुले यांची भेट घेत वडेगावमधील मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. सदर काम पूर्ण करण्यासाठी गावातील काही मुख्य व्यक्तीची भेट घेऊन स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. नगमा सय्यद व तीजीया फुल्गुवार या दोन तरुणींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गावात दोन केंद्र उभारण्यात आले.

सुरुवातीला मुलांचा प्रतिसाद थोडा कमी होता पण हळूहळू मुलांमध्ये उत्साह वाढतच गेला आणि वडेगाव येथे केंद्र सुरु झाले. या केंद्रावर ४०-४५ विद्यार्थी रोज येतात. गाणी गातात, गप्पा करतात, नवीन नवीन उपक्रम करून बघतात. स्वत: स्वतःला शिक्षणात गुंतवून ठेवतात.

कोट........

मुले ही आपली भविष्याची शिदोरी आहे आणि कोरोनाकाळात जर ही मुले शिक्षणापासून वंचित राहिली तर येणारी आपत्ती ही खूप भयावह असेल. म्हणून या मुलांना शिक्षणात गुंतवून ठेवणे ही सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळाची गरज आहे. - कुणाल गुरुनुले, तालुका समन्वयक, कैवल्य फाऊंडेशन