शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

डाटा आॅपरेटरच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 18, 2014 01:10 IST

१२ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

अहेरी : १२ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. १ महिन्याचा कालावधी लोटूनही शासनाने या आंदोलकांना न्याय दिलेला नाही. यांच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे डाटा एन्ट्री आॅपरेटर संतप्त असून अहेरी येथे या आंदोलकांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून त्यांच्यासाठी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली होती. शासनाने ८ हजार रूपये मानधन कबूल करून प्रत्यक्षात ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रूपये अदा केले. उर्वरित खर्च मात्र शासनाने दिला नाही. आपल्याला शासनसेवेत कायम करण्यात यावे, २ हजार रूपयांप्रमाणे एंक्रीमेंट देण्यात यावी, वर्क आॅर्डरच्या नावाखाली संगणक परिचालकांची केली जाणारी वेतन कपात रद्द करावे, संगणक परिचालकांकडून २०० रूपये शेअर्स म्हणून घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी, राज्यातील सर्व संगणक परिचालकांचे थकीत वेतन तसेच एफआयचे थकीत कमिशन देण्यात यावे, संगणक परिचालकांना ८ हजार रूपयांप्रमाणे प्रतिमाह वेतन देण्यात यावे, दर महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत सदर वेतन बँक खात्यात जमा करण्यात यावा, वेतनाचा संपूर्ण तपासील द्यावा, संगणक परिचालकास मिटींग प्रवास भत्ता प्रति किमी प्रमाणे देण्यात यावा, निश्चित केलेल्या जबाबदारीशिवाय जादा कामाचा मोबदला देण्यात यावा, सर्व संगणक परिचालकास समान वेतन अदा करण्यात यावे, बाहेरील कामाचा मोबदला देण्यात यावा, संगणकासाठी देखभाल, दुरूस्ती, छपाई साहित्य देण्यात यावे, अतिरिक्त ग्रा. प. असणाऱ्या परिचालकांना ५०० रूपये जादा भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश होता.