शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांनाे घरकुल पाहिजे, तर २० मार्चपूर्वी अर्ज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

 ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान आवास याेजनेची मुदत ३१ मार्च २०२२ राेजी संपत आहे. या याेजनेला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली नाही तर या याेजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च राहणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी तुमचा अर्ज २० मार्चपूर्वीच नगर परिषदेत सादर हाेणे आवश्यक आहे.  ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. गडचिराेली शहरातील अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. शासनाने याचवर्षी याेजना बंद केल्यास अनेकांना घरकुलापासून वंचित राहावे लागणार आहे. दिवसेंदिवस शहरात झाेपडपट्टी बांधून राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

३०० अर्जांच्या  छाननीची प्रक्रिया सुरू मुदतवाढ न मिळाल्यास ३१ मार्चनंतर अर्ज स्वीकारता येणार नाही. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत असल्याने शहरातील पात्र नागरिकांकडून फेब्रुवारी महिन्यातच अर्ज मागविण्यात आले हाेते. जवळपास ३०० अर्ज प्राप्त झाले. त्याचा डीपीआर बनवून म्हाडा मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. हे अर्ज ३१ मार्चपूर्वीचे असल्याने त्यांना लाभ मिळणार आहे. 

-    शहरात घरकुलासाठी गावठाण किंवा स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली शहरातील गाेकूलनगर, इंदिरानगर हे वाॅर्ड सरकारी जागेवर अतिक्रमण करून वसली आहेत. अतिक्रमीत जागेवर या याेजनेचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे या वाॅर्डांमधील अनेक नागरिक याेजनेपासून वंचित आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच शहरातीलही अनेक नागरिकांकडे स्वत:चे पक्के घर नाहीत. शहरात घर बांधण्याचा खर्च अधिक आहे. राेजी राेटी करणारा व्यक्ती शहरात घर बांधू शकत नाही. शासनाने याेजना बंद न करता ती चालू ठेवावी. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न राहते. हे स्वप्न सरकारच्या सहकार्याशिवाय पूर्ण हाेेणे शक्य नाही. - स्वप्नील खाेब्रागडे, नागरिक

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना