शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या मारहाणीमुळे मजूर दहशतीत

By admin | Updated: December 25, 2016 01:45 IST

एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे

परिसरातील गावामध्येही दहशत : काम बंद होण्याची शक्यता एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोह खनिज प्रकल्पासाठी उत्खननाचे काम मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरू होते. शुक्रवारी या कामावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवून या कामावरील मजुरांना बेदम मारहाण केली व पुन्हा कामाकडे न फिरकण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर २००६ मध्ये खासगी कंपन्यांना लिज उत्खनन कामासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु मागील १० वर्षात येथे काम सुरू झाले नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या भागात काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची सूचना केली. त्यानंतर या परिसरात पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले व खासगी कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू झाले. परिसरातील अनेक गावातून ३००, साडेतीनशे मजूर व बाहेर ठिकाणाहून वाहतुक कामासाठी ट्रक बोलाविण्यात आले होते. शुक्रवारी नक्षलवाद्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या तळ हातावर वर पाठीवर बेदम मारहाण केली. यापुढे कामावर आले तर जीवानिशी ठार करू, अशी धमकी दिली, अशी माहिती काही ट्रक चालकांनी लोकमतशी बोलताना दिली. नक्षलवाद्यांच्या मारहाणीनंतर ट्रक चालक व मजूर पाच ते सहा किमी अंतर पायी चालून मुख्य रस्त्यावर आले व तेथून ते आपल्या गावी रवाना झाले. काही ट्रक चालक व मजुरांना तीन तास ओलीस ठेवूनही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे आता सुरजागड पहाडीवरील काम बंद होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने आणखी काही सुरक्षात्मक बाबी निर्माण करून दिल्या तर पुन्हा येथे काम सुरू होऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या तरी मात्र नक्षलवाद्यांच्या या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. शुक्रवारच्या या घटनेनंतर एटापल्ली पोलीस व जिल्हा पोलीस मुख्यालयातूनही या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेचे कारण काय, याचा शोध घेतल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)