शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जि.प.समोर आशांचे धरणे तर आरमोरीत कामगारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर ...

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हा सचिव ॲड.जगदीश मेश्राम, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

१५ जूनपासून कोरोना कामासहित सर्वच कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यभरातील आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ११ जून रोजी आयोजित केली होती. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. आशा व गट प्रवर्तक यांच्याकडून मार्च २०२० पासून कोरोनाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे इतर कामे करण्यात वेळ मिळत नाही. केंद्र सरकार आशांना फक्त दरमहा एक हजार रुपये देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देत आहे. कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून आशा व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन ५०० रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी इतरही अनेक मागण्यांवर चर्चा झाली. पण प्रोत्साहन भत्त्याच्या मुद्यावर निर्णय झाला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.