शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:31 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव : शहीद पत्नी व शहीद माता उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना शौय पदक मिळाले त्याबद्दल राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा गडचिरोेली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नक्षल चकमकीत शहीद झालेले पोेलीस जवान दोगे डोेलू आत्राम यांच्या पत्नी दोगे व शहीद पोलीस शिपाई स्वरूप कुमार अशोक अमृतकर यांच्या आई कल्पना अमृतकर यांचा पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस निरीक्षक प्रफुल प्रभाकर कदम, सहायक पोलीस निरीक्षक विजय रमेशराव रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे, सहायक फौजदार मोतिराम बक्का मडावी यांना पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नक्षल व पोलीस यांच्या जंगलामध्ये झालेल्या चकमकीत उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या पोलीस जवानांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन माने, पोलीस हवालदार मल्लेश केडकमवार, पोलीस नाईक जितेंद्र मारगाये, पोेलीस शिपाई गजेंद्र सौैंजाल यांचा समावेश आहे.गुणवंत विद्यार्थिनींचाही झाला गौरवसन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील स्काऊट-गाईड अंतर्गत ५ कब व १० बुलबुल यांना चतुर्थ चरण व हिरकपंख राज्यस्तरीय पुरस्काराने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये जि. प. हायस्कूलचा सिरोंचाचा विद्यार्थी बेनू मलय्या बुराम, आफताफ हकीम शेख, अअदनान एस. अमित शेख, मोहम्मदकाई डी.ए. कलाम शेख, समिरसाहेब हुसेन शेख व महात्मा गांधी नगर परिषद शाळा गडचिरोेलीची विद्यार्थिनी निर्जरा सुरेंद्र बन्सोड, स्नेहा शेषराव रंधये, प्रांजली किरण नैताम, रश्मी संजय मेश्राम, कीर्ति सुभाष जिगरबान, सानिया आनंद शेंडे, अंजली रेवाचंद बन्सोेड, जेवा आदिल शेख, स्वाती राजेश्वर मेश्राम, रहेमन आरिफ फेनोगे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.