शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

जोगीसाखऱ्यात पोळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, आष्टा, कासवी, रामपूर, कनेरी आदी गावातील विद्युतचा तीन ते चार दिवसांपासून लपंडाव सुरू ...

जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, आष्टा, कासवी, रामपूर, कनेरी आदी गावातील विद्युतचा तीन ते चार दिवसांपासून लपंडाव सुरू असल्याने ग्रामीण भागात अंधार पसरलेला होता. अशातच शेतकरी शेतमजुरांचा महत्त्वाचा सण पोळादेखील अंधारात गेल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा निरुत्साह झाला. पावसाचे दिवस असल्याने डासांपासून नागरिक त्रस्त झाले. बालगोपाळांची रात्रीला झोप उडाली. विद्युत नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असताना जंगलालगतच्या गावांना हिंस्त्र प्राण्यांपासून धोका होण्याची दाट शक्यता असते. या सर्व समस्या घेऊन विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काँग्रेसचे आदिवासी सेलचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात विद्युत महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागाच्या अभियंत्याला घेराव घालून विद्युत लपंडावाची समस्या निकाली काढण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गरफडे, देवनाथ झलके, सचिन माने, एकनाथ खोब्रागडे, तेजस माने, गौरीशंकर हजारे, प्रीती हजारे, मंदा नखाते, जाईबाई भोयर आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्युत वितरण कंपनीला शेतकऱ्यांचे व नागरिकांचे थकीत बिल वसुली करण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन उपस्थित नागरिकांनी दिले.