शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

सत्ताधाºयांकडून पोकळ आश्वासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात व महाराष्टÑात अंगणवाडी कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली सत्ताधाºयांची सर्व आश्वासने पोकळ व खोटी ठरली आहेत, असा घणाघाती आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी ...

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाºयांची कुचंबना कायमच : रमेशचंद्र दहिवडे यांचा घणाघाती आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात व महाराष्टÑात अंगणवाडी कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली सत्ताधाºयांची सर्व आश्वासने पोकळ व खोटी ठरली आहेत, असा घणाघाती आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला.देसाईगंज येथे शहीद स्मारकावर अंगणवाडी कर्मचारी महिलांचा मेळावा सरिता आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दहिवडे बोलत होते. प्रास्ताविक निशा कामडी यांनी केले. यशस्वीतेसाठी वंदना बावणे, मिनाक्षी देवस्कर, कल्पना निमसरकार, परवीन शेख, लता खोब्रागडे आदी अंगणवाडी कर्मचाºयांनी सहकार्य केले.पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ रोजी शासनाने मानधन वाढ कमिटी गठित केली. या कमिटीने मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे सध्याचे सत्ताधारी नेते केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडी कृती समितीला संपाचा निर्णय घ्यावा लागला. बेमुदत संप ही एक लढाई आहे, असे दहिवडे म्हणाले.कोरचीतही निदर्शनेअंगणवाडी कर्मचाºयांबाबत राज्य व केंद्र शासनाचे धोरण विरोधी असल्याने या कर्मचाºयांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कोरची शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, विमल कमरो, वंदना टेंभूर्णे, उषा शेंडे, विजया उईके, नीता कोचे, प्रीती आत्राम, मंदा शेंडे, कार्तिकस्वामी कोवे, करूणा कावळे आदी कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.