शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते.

ठळक मुद्देअनेकांनी वळविला मार्ग : उपाययाेजना करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने येथे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्वसनाचे व इतर आजार हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते. घोटवरून चामोर्शीमार्गे येणाऱ्या सर्व दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन याच मार्गाने असते. अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा येताे. वाहतुकीची काेंडी साेडविणे व धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी हाेत आहे. 

एकेरी वाहतूक अडचणीचीचामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूक काेंडीचा  प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ताेडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  विशेष म्हणजे, अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असल्याने अपघाताचा धाेका आहे. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग