शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

गुणवंतांना शिक्षणासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 02:07 IST

शैक्षणिक २०१६-१७ पासून राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जाती

६० टक्क्यांवर गुण आवश्यक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना देसाईगंज : शैक्षणिक २०१६-१७ पासून राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच पदवी व पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेण्यासाठी भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ६० हजार रूपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. क वर्ग महानगर पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजनभत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार व निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार रूपये, तसेच उर्वरित ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण ४३ हजार रूपयांचे अनुदान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी प्रती वर्ष पाच हजार रूपये व अन्य शाखेतील २० हजार रूपये मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी) दिव्यांगासाठी सवलत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये या योजनेत सवलत देण्यात आली आहे. ५० टक्के गुण असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ मार्च २०१७ ही लाभ घेण्याची अंतिम तारीख आहे.