शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मुख्याध्यापकांनी नवोदयच्या चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थी बसविले

By admin | Updated: March 12, 2015 02:03 IST

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी नवोदय निवड चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थ्यांना बसविल्याची तक्रार...

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी नवोदय निवड चाचणी परीक्षेत बोगस विद्यार्थ्यांना बसविल्याची तक्रार वेंकटेश्वर शिक्षण संस्था अंकिसाचे सदस्य श्रीनिवास लक्ष्मीकांतय्या वनमामुला यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. श्रीनिवास हायस्कूल अंकिसाचे मुख्याध्यापक एस. बी. खोब्रागडे हे मागील वर्षीपासून जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवित असल्याची माहिती माहिती अधिकारातून वनमामुला यांनी मिळविली. श्रीनिवास हायस्कूल अंकिसाच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये किंवा हजेरीवर ज्या विद्यार्थ्यांची नाव नाहीत त्यांना श्रीनिवास हायस्कूलमध्ये वर्ग ५ वीत शिकत असल्याचे दाखवून नवोदय निवड चाचणी प्रवेश परीक्षेसाठी त्यांचे अर्ज भरले. व त्यांना परीक्षेला बसविले. २०१५ च्याही परीक्षेत दोन बोगस विद्यार्थ्यांना त्यांनी बसविले. तर २०१४ मध्ये सहा विद्यार्थ्यांना बसविण्यात आले.या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, व मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनमामुला यांनी केली आहे. याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. खोब्रागडे यांना विचारणा केली असता, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला गावातील कॉन्व्हेंट शाळेचे मुलं आपल्या शाळेत दाखवून त्यांना परीक्षेला बसविण्यास सांगितले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले. आपण मागासवर्गीय समाजाचे असल्यामुळे आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार संस्था सदस्यांनी केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)