शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:56 IST

जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे बहुतांश भागात मध्यम, चांगल्या निचºयाची, भुसभुसीत, वाळू मिश्रीत माती असल्याने काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरणारे भूईमुगाच्या पिकात वाढ झाली...

ठळक मुद्देनगदी पीक : आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यात ७०० हेक्टरवर लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे बहुतांश भागात मध्यम, चांगल्या निचºयाची, भुसभुसीत, वाळू मिश्रीत माती असल्याने काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरणारे भूईमुगाच्या पिकात वाढ झाली असून यंदा जिल्ह्यात भूईमुगाचा पेरा वाढला आहे. विशेष म्हणजे आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यात सुमारे ७०० हेक्टरवर भूईमुगाचे पीक शेतकरी घेत आहेत.कुरखेडा तालुक्यात वाहणाºया खोब्रागडी, सती, वैलोचना नदीचा किनारा व आरमोरी तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाºयावर आॅक्टोबर महिन्याच्या प्रारंभापासून भूईमुग पिकाची लागवड सुरू केली जाते. जिल्ह्यातील धानोरा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली तालुक्यातील शेतकरी नगदी उत्पन्न देणाºया भूईमूग पिकाकडे वळले आहेत. आरमोरी तालुका कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आरमोरी तालुक्यात सन २०१० पर्यंत केवळ बोटावर मोजण्याइतके शेतकरी भूईमुगाचे पीक घेत होते. पण गेल्या पाच-सात वर्षांत भूईमुग पीक घेणाºया शेतकºयांची संख्या वाढली आहे. एकट्या आरमोरी तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात भूईमुगाचे पीक घेतले जात आहे.भूईमुग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक असून काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. बाजारातही भूईमुगाची मागणी वाढली आहे. सदर पिकात निरनिराळ्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता असल्याने खरीप हंगामातील धानपीक निघाल्यानंतर रब्बी हंगामातील भूईमुग पीक सहजतेने येऊ शकते. आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी भूईमूग पिकाच्या भरवश्यावर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत केल्याचे दिसून येत आहे.