शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

ग्रा.पं. निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी राेजी मतदान पार पडले. निकाल लागण्यास आता पुन्हा चार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी राेजी मतदान पार पडले. निकाल लागण्यास आता पुन्हा चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सर्वांची मते ईव्हीएम मशीनमध्ये बंद असली तरी प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आपल्याला किती मते मिळाली, याचा अंदाज बांधत आहेत. तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर, डाेंगरगाव, विहिरगाव, पाेटगाव, शंकरपूर, कसारी, चाेप, बाेडधा, एकलपूर, आमगाव, तुळशी, काेकडी, विसाेरा, किन्हाळा, माेहटाेला, पिंपळगाव या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. एकूण ३६ हजार ४९० मतदारांपैकी ३० हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १५ हजार ४७४ पुरुष तर १४ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे. बहुतांश गावांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्याने निकालाबाबतच्या चर्चा गावात रंगत आहेत. काही पॅनलच्या उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. विसाेरा, आमगाव, एकलपूर, चाेप, काेंढाळा, काेकडी या गावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून उमेदवारांचा प्रचार केला. अटीतटीच्या या लढतींमध्ये काेणाचे पारडे जड आहे, याचा अंदाज येणे कठीण हाेत आहे. निवडणुकीच्या चर्चांवरून ही निवडणूक अनेकांना धक्का देणारी ठरण्याची शक्यता आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचेे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.