शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध

By admin | Updated: May 30, 2016 01:26 IST

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

गांधी चौकात निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांवर केली टीकागडचिरोली : भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. मात्र याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा २९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अ‍ॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, पं. स. सदस्या अमिता मडावी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शेखर आखाडे, जीवन कुत्तरमारे, महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ रिझवी, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, बापुजी लेनगुरे, पी. टी. मसराम, वसीम पठाण, राजू आखाडे, गौरव आलाम, प्रतिभा जुमनाके, केवळराम नंदेश्वर, जितेंद्र भांडेकर, विवेक घोंगडे, राकेश गणवीर, बालू मडावी, एजाज शेख, अभिजीत धाईत, हेमंत मोहितकर, सचिन सोटक्के, अजर कुकुडकर, सिद्धार्थ बांबोळे, अजित खोब्रागडे, सचिन राठोड, अजय कुमरे, म्हशाखेत्री, चैतन्य अर्जुनवार, अजिंक्य टेकाम, मामिडवार, नचिकेत जंबेवार, जयंत मोरे, गुंजन थुलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.निवडणुकीच्या कालावधीत भाजपाच्या नेत्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. देशातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कामगार, कर्मचारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, युवक हे सर्व समाजातील घटक केंद्र शासनाच्या मागील दोन वर्षांच्या कारभारामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापनाचा प्रतिकात्मक निषेध केला व दुसरी पुण्यतिथी करून अच्छे दिनच्या फोटोला हार घालून निदर्शने केली. केंद्र शासनावर जनतेने विश्वास ठेवत हाती सत्ता सोपविली. यादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन सरकारचा निषेध केला. (नगर प्रतिनिधी)