शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध

By admin | Updated: May 30, 2016 01:26 IST

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

गांधी चौकात निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांवर केली टीकागडचिरोली : भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. मात्र याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा २९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अ‍ॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, पं. स. सदस्या अमिता मडावी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शेखर आखाडे, जीवन कुत्तरमारे, महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ रिझवी, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, बापुजी लेनगुरे, पी. टी. मसराम, वसीम पठाण, राजू आखाडे, गौरव आलाम, प्रतिभा जुमनाके, केवळराम नंदेश्वर, जितेंद्र भांडेकर, विवेक घोंगडे, राकेश गणवीर, बालू मडावी, एजाज शेख, अभिजीत धाईत, हेमंत मोहितकर, सचिन सोटक्के, अजर कुकुडकर, सिद्धार्थ बांबोळे, अजित खोब्रागडे, सचिन राठोड, अजय कुमरे, म्हशाखेत्री, चैतन्य अर्जुनवार, अजिंक्य टेकाम, मामिडवार, नचिकेत जंबेवार, जयंत मोरे, गुंजन थुलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.निवडणुकीच्या कालावधीत भाजपाच्या नेत्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. देशातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कामगार, कर्मचारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, युवक हे सर्व समाजातील घटक केंद्र शासनाच्या मागील दोन वर्षांच्या कारभारामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापनाचा प्रतिकात्मक निषेध केला व दुसरी पुण्यतिथी करून अच्छे दिनच्या फोटोला हार घालून निदर्शने केली. केंद्र शासनावर जनतेने विश्वास ठेवत हाती सत्ता सोपविली. यादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन सरकारचा निषेध केला. (नगर प्रतिनिधी)