शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

सूरजागडसाठी सरकार आग्रही; दिल्लीत बैठक

By admin | Updated: December 27, 2015 01:45 IST

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पहिल्यांदा २०१५ च्या आॅगस्ट महिन्यात सकारात्मक पाऊल उचलले.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पहिल्यांदा २०१५ च्या आॅगस्ट महिन्यात सकारात्मक पाऊल उचलले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्यातील तसेच पूर्व विदर्भातील खासदारांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाबाबत चर्चा करण्यात आली. या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे गृहमंत्र्यांनीच स्पष्ट केले. त्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत मुंबईत बैठक घेऊन उद्योगांबाबत चर्चा केली होती. तसेच याच वर्षात लंडन येथे मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांनी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भेट घेऊन त्यांनाही गडचिरोली जिल्ह्यात उद्योग टाकण्यासाठी सूचविले. उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘मेक इन गडचिरोली’वर चर्चासत्र आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. याला उद्योग क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. हेडरी भागात नव्याने पोलीस स्टेशन उभारणीमागेही उद्योगासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोलीसह इतर तालुका मुख्यालयातही औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्गांना मंजुरी देण्यात आली. पुढील पाच वर्षात ही कामे पूर्ण होतील.